पोस्ट्स

इमेज
पवार यांना खेड तालुक्यातून जाणार  5 हजार शुभेच्छा संदेश समाजातील सर्वच घटकांकडून घेणार संदेश  चाकण:वार्ताहर   केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातून  त्यांना 5 हजार शुभेच्छा संदेश पाठविण्याचा संकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील व तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी  केला आहे. चाकण येथे आमदार दिलीप मोहिते यांचा शुभेच्छा संदेश घेवून या उपक्रमाला सुरवात झाली.   5 हजार लोकांचे संदेश पवार साहेबांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न सर्वच कार्यकर्त्यांनी करावा असा सल्ला आमदार मोहिते यांनी यावेळी दिला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्री. पवार यांना वाढदिवसानिमित्त 12 लाख 12 हजार 12 शुभेच्छा संदेश पाठविण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. विधानसभेतील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्रात या उपक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर खेड तालुक्यात आमदार मोहिते यांचा संदेश घेवून या उपक्रमाला सुरवात झाली आहे .  चाकण मध्ये सुरुवात झाल...

चाकणला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध कार्यक्रम

इमेज
चाकण :प्रतिनिधी संविधान दिन निमित्त चाकणला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज दि.२६ रोजी विविध कार्यक्रम घेण्यात आले.. खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

शिव शक्ती अधिक भीम शक्ती बरोबर देशभक्ती ?

इमेज
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

चाकणला रस्त्यांचे मजबुतीकरण

इमेज
      अविनाश लक्ष्मण  दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

दुध संघांतील अफरातफरी

इमेज
      अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

संघटीत गुन्हेगारी

इमेज
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडी यांनी केली होती जीवाची पराकाष्टा

इमेज
 पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कलमाडी यांनी केली होती जीवाची पराकाष्टा  राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांच्याऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी खासदार सुरेश कलमाडी यांनी आपल्या जीवाची पराकाष्टा केली होती, असा खुलासा नुकताच एका पुस्तकात करण्यात आला आहे. रशीद किडवाई यांनी लिहलेल्या '२४ अकबर रोड' या पुस्तकात याबाबत भाष्य करण्यात आले आहे. तसेच या पुस्तकात काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन राजकीय घडामोडींबाबत भाष्य व मजेशीर घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. रशीद किडवाई हे आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिले आहेत. तसेच ते सध्या कोलकाता येथील टेलीग्राफ दैनिकाचे सहयोगी संपादक म्हणून काम पाहत आहे. त्यांच्या '२४ अकबर रोड' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग, मणिशंकर अय्यर यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच या प्रकाशनावेळी अय्यर यांनी ' काँग्रेस पक्ष ही मोठी सर्कस आहे' असे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात खल माजली होती. किडवाई यांनी आपल्या पुस्तकात २४ अकबर रोडचे राजकीय पटलावर असलेले महत्त्व यावर भाष्य...