या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
CHAKAN FIRE | चाकण मध्ये श्रीकांत मसालेवाले कंपनीला भीषण आग | २३ मे २०१...
सोशल मिडिया शाप कि वरदान ?
सोशल मिडिया शाप कि वरदान ? महापुरुषांच्या फेसबुक वरील अवमानकारक पोस्ट नंतर चाकण मध्ये फोडण्यात आलेली एसटी बस ताब्यात घेण्यात आलेले आंदोलनाचे प्रमुख चाकण: अविनाश दुधवडे सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहू लागली आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे , ग्रामीण भागात मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या घटना वेगवेगळी मोबाईल वरून काढलेली आणि मोबाईल वर शेअर केलेली छायाचित्रे , वैयक्तिक माहिती , अशी इत्यंभूत माहिती ग्रामीण भागातही फेसबुक , व्हॉट्स अप , ट्वीटर आदी. सारख्या सोशल नेटवर्किंग वर हजारो –लाखो युवक मंडळी अपडेट करताना सर्रास दिसत आहेत. मात्र एखाद्या समाज कंटकाच्या हातात हे माध्यम सापडल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो याचा मागील आठवडाभरात पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना अनुभव आला आहे. यापूर्वी अशा सोशल साईट वरून मुजफ्फरनगर भागात वैगरे दंगली उसळल्याचे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा